"राष्ट्रपाल": अवतरणों में अंतर
युवा राष्ट्र क्रांती संघ टैग: Reverted यथादृश्य संपादिका |
No edit summary टैग: Reverted यथादृश्य संपादिका |
||
पंक्ति 1: | पंक्ति 1: | ||
राष्ट्रपाल डी. [[युवा राष्ट्र क्रांती संघ|इंगले]] ये एक सामान्य व्यक्तीत्व है.जो ऊनका जन्म महाराष्ट्र के अकोला जिल्हे के निपाणा गाव। मे एक मध्यम वर्ग मे १९८१ मे हुवा.आंतरजातीय विवाह विकास संस्था और अपने पत्रकारीता के माध्यम से पहले भारत मे पनपती हुई जातीयता एंव सांप्रदयीकता को जड से खत्म करवाने के लिये कार्य किया.भारत एक विशाल खंडप्राय युवा राष्ट्र होकर आज २१ वि सदी मे कदम रखने के बाद आज भी भारत के कुछ मनुवादी विचारधारा के लोगो ने जातीयता एंव छुआ- छुत को अपने सिनेसे लगाकर रखा है आज भी हर तरफ छुआ-छुत की परछाई दिखाई दे रही है.आज भी भारत मी आंतर जातीय विवाह करने वालो को संम्मानता से नही रखा जाता आंतर जातीय विवाह करने वालो पर आज भि अन्याय-अत्याचार होते है ऊनके खिलाफ आवाज ऊठाने के लिए और आंतरजातीय विवाह करने वाले युवा एंवम युवती को संवैधानिक रूपसे ऊनके अधिकार दिलाने के लिए और ऊनके ऊत्थान के लिए वे कार्य करते है.भारतीय संविधान संहिता १७ के अनुसार भारत से छुआछुत समाप्त कर दि गयी है,पर आज भी हमे जातीयता जैसे नीच बातो से गुजराना पड रहा है. |
राष्ट्रपाल डी. [[युवा राष्ट्र क्रांती संघ|इंगले]] ये एक सामान्य व्यक्तीत्व है.जो ऊनका जन्म महाराष्ट्र के अकोला जिल्हे के निपाणा गाव। मे एक मध्यम वर्ग मे १९८१ मे हुवा.आंतरजातीय विवाह विकास संस्था और अपने पत्रकारीता के माध्यम से पहले भारत मे पनपती हुई जातीयता एंव सांप्रदयीकता को जड से खत्म करवाने के लिये कार्य किया.भारत एक विशाल खंडप्राय युवा राष्ट्र होकर आज २१ वि सदी मे कदम रखने के बाद आज भी भारत के कुछ मनुवादी विचारधारा के लोगो ने जातीयता एंव छुआ- छुत को अपने सिनेसे लगाकर रखा है आज भी हर तरफ छुआ-छुत की परछाई दिखाई दे रही है.आज भी भारत मी आंतर जातीय विवाह करने वालो को संम्मानता से नही रखा जाता आंतर जातीय विवाह करने वालो पर आज भि अन्याय-अत्याचार होते है ऊनके खिलाफ आवाज ऊठाने के लिए और आंतरजातीय विवाह करने वाले युवा एंवम युवती को संवैधानिक रूपसे ऊनके अधिकार दिलाने के लिए और ऊनके ऊत्थान के लिए वे कार्य करते है.भारतीय संविधान संहिता १७ के अनुसार भारत से छुआछुत समाप्त कर दि गयी है,पर आज भी हमे जातीयता जैसे नीच बातो से गुजराना पड रहा है. |
||
{| class="wikitable" |
|||
| |
|||
| |
|||
'''[[युवा राष्ट्र क्रांती संघ Young Nation Revolution Union]]''' |
|||
'''परमपुज्य डाँ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज''' |
|||
यांना अभिप्रेत धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माना करीता कठीबध्द |
|||
'''Non-political underground organization''' |
|||
| |
|||
|} |
|||
''' <big>भविष्य घडवायचे असेल तर खरा ईतिहास माहीत असने गरजेचे आहे</big>''' |
|||
''' भारत देश हा विवीध जातीचा ,विवीध धर्माचा , पंथाचा , विवीध भाषेचा , विवीध राज्यांचा विशाल व खंडप्राय युवा राष्ट्र असुन प्रगतीशिल राष्ट्राच्या रांगेत बलाढय जन समुहांच्या प्रचंड आत्मविश्वासाने खंबिरपणे उभा आहे. मित्रांनो खरं तर या भारत देशाला हजारो वर्षाचा इतिहास आहे.परंतु आजही या देशात वर्णवादी ,जातीयवादी, धर्मांध विचारधारा भारताला आतुन पोखरत चाललेली आहे. आजही भारतात राष्ट्रीयत्वा पेक्षा धर्माला जातीला खुप महत्व दिले जाते. आपला देश आज स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष पुर्ण झालीत परंतु या देशातील जातीयवाद असुनही संपलेला दिसत नाही.''' |
|||
''' आज प्रत्येक क्षेत्रातमध्ये भारत देशाने आपला स्वतंत्र ठसा ऊमटवला असुन आज व्यावसायीक,राजनैतिक, सामाजीक , आर्थीक , वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रासंह बरयाच सर्वव्यापी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. भारत देशाचा ईतिहास हा खुपच वैचारीक स्थिती निर्माण करणारा आहे .मित्रांनो भारतावर बरेच वेळा विदेशी लोकांनी आक्रमण केले व राज्य केले आहे मग ते आर्य असो मुघल असो वा इंग्रज मोर्य हे स्वदेशी असल्याने ते मुद्यामुन वगळले''' |
|||
''' खरं तर भारत देश हा या आधी कधीच स्वतंत्र नव्हताच असे नाही . परंतु आपले स्वातंत्र्य हे या देशातिल लोकांना नेहमी करीता टिकवीता आले नाही किंवा अबाधीत ठेवता आले नाही. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण भारत देश तसे पाहीले तर प्राचीन देशामध्ये गनल्या जातो.''' |
|||
''' मित्रांनो आपल्या देशाचा ईतिहास हा 2500 वर्षा पुर्वीचा लिखीत स्वरुपाचा असुन या देशात 60ते70 हजार वर्षा अगोदरही मानवाचे अस्तित्व होते हे नाकारता येत नाही.. त्या काळात भारत देश हा खरच खुपच आर्थीक द्रूष्टया भरभक्कम सक्षम होता त्या वेळेला देश अखंड जरी असला तरीही या देशात लहान-लहान राज्य होती व ती ही खुप प्रगतशिल होती कारण या देशाला बुध्दकालीन चांगले राजाश्रय लाभले होते .मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. 321 ते इ.स.पू. 185 इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. 322 मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करुन स्थापन केले 5000000 वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.आज रोजी भारत सरकार कडे32000000 वर्ग चौरस किमी एवढेच क्षेत्रफळ आहे .गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी प्रगती केली होती. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. 240 ते इ.स. 550 पर्यंत मानला जातो. भारत हा क्रूषीप्रधान देश असुन भौगोलीक दू्ष्टया खुप मोठा व आर्थीक संपन्न होता .काळाच्या ओघात युरोप व मध्य आशियातुन आलेल्या आर्य (ब्राम्हण) लोकांनी येवुन सतत आक्रमण केले व आक्रमण करून काही भागात त्यांनी सत्ता काबीज केली . खरं तर भारताच्या ईतिहासातील मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक प्रचंड मोठे व बलाढय राज्य होते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने सुध्दा मगध च्या मौर्य साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली होती त्या राज्याचे सम्राट बींबीसार शासक होते. सम्राट अशोकाने ही कलींगाच्या युदधात मानवी कूरहत्ये नंतर बौध्द धम्माचा स्विकार केला व विश्वाला शांतीचा संदेश देनारा बौध्द धम्मया जगाला देण्याकरीता प्रचंड प्रमानात प्रचार व प्रसार केला तेव्हापासुनच बौध्द धम्माचा मोठया प्रमानात भारतात व जगात प्रसार झाला त्यानंतर भारतावर ग्रीकांची आक्रमणे झालीत काही भागांवरच त्यांचे राज्य होते. तिसरया शतकात गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांश भागावर राज्य केले व देशाला सुशासन दिले तो काळ म्हण्रजेच भारताचा सुवर्ण काळच होता.जो पर्यंत या देशावर चंद्रगुप्ताचे मौर्याचे, अशोकाचे , राज्य होते त्या काळात भारत आर्थीक सामाजीक व्यावसाईक दर्ष्टया खुप प्रगतीशिल व भरभराटीला गेला होता.''' |
|||
''' त्या काळात सामान्यांना हे राज्य आपलेसे वाटत गेले सर्व सामान्य माणुसही खुप समाधानी होता, त्या वेळेला सम्राट अशोकाने बुध्दाच्या विचाराने प्रेरीत होउन देशात मोठया प्रमानात बौध्द विहारे बांधली , नालंदा सारखे मोठे विश्वविद्यापिठ बांधले नंतर कालांतराने अलाउददीन खीलजी मो. बीन तुघलक औरंगजेब व ईराणी मोहम्मद बीन कासीम याने भारतावर आक्रमण करून त्याची राजवट लागु केली व जे या देशावर चंद्रगुप्ताचे मौर्याचे अशोकाचे राज्य होते त्या काळात भारत आर्थीक, सामाजीक, व्यावसाईक दर्ष्टया खुप प्रगतीशिल होते ते लुटायला सुरवात केली. मग तो गझनी असो तैमुर असो वा अलाउदिदन खिलजी त्या नंतर छत्रपती शिवाजी राजे नी मराठा साम्राज्याची स्थापणा केली व मोठया प्रमाणात विस्तारही केला मराठेशाही विस्ताराबरोबर मुघलाचे सामाज्या कमी होत गेले.''' |
|||
''' छत्रपती शिवाजी राजे नी मराठा साम्राज्यात सर्व धर्मीयांना समान न्याय दिला हेच पेशव्यांना खपले नाही तर शिवकालीन राजसत्त्तेत काही आपलेच गददार पेशवाईला मिळाल्या मुळे मराठा साम्राज्यांनंतर या देशावर पेशवाई आली आनी त्यानी आपल्या राजवटीची सुरूवात ही पुण्यातुन केली शिवाजी राज्याचे मराठा साम्राज्य पेशवाईने नेस्तनाबुत करून पेशवाई ने राजसत्ता काबीज केली. त्या वेळेला वेग-वेगळया राज्यात वेगवेगळे राजाचे साम्राज्य होते जसे म्हेसुरचा टिपु सुलतान पंजाब मधील सिख व जाट यांचे.''' |
|||
''' त्या नंतर या देशावर राज्य केले ते इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार च्या नावाने संपुर्ण भारत देशालाच गुलाम बनविन्याचे षडयंत्र रचले होते आणी तेसाध्यही झाले. इग्रजांच्या अन्याय अत्याचाराला कंटाळुन भारतिय समाजाने एकत्र येत स्वातंत्र्या साठी जनसामान्या लोकांना इंग्रजा विरूध्द एकत्र केले परंतु भारत देशात अनंत काळा पासुन चालत आलेली छुआछुत जातीयता मुळे भारतात एकात्मता जेवढी पाहीजे तेवढी दिसुन येत नव्हती कारण अवर्ण-सवर्ण वाद हा त्या वेळेला खुपच फोपावलेला होता. सवर्ण हिेदुनी अवर्ण हिंदुंवर अतोनात अन्याय अत्याचार केलेत मानवतेला लाजवेल असे दुश्क्रूत्य करत अनुसुचित-जाती, अनु-जमाती, विमुक्त-जाती, जनजाती तील वर्गातील समाजाला पाणी देण्यासही विटाळ होत होता. याची झळ खुदद संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही बसली परंतु बाबासाहेबानी अस्पूश्यता निवारण्या साठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.आणी स्वातंत्र्य मिळवुन दिल्यानंतरही भारतिय राज्यघटना देशाची संहिता लिहुन अनुसुचित-जाती, अनु-जमाती, विमुक्त-जाती, जनजाती व ओबीसी सह मागास वर्गाला आपले हक्क अधीकार मिळवुन दिले. तरीही आजतागायत या देशात जातीयता धर्मांधता ही सर्वश्रेष्ठच मानली गेली आहे देशात प्रत्येक वेळेला याची झळ ही SC ST NT Vjnt यांनाच जास्त बसलेली आहे.कारण सवर्ण हिंदु विशिष्ठ ब्राम्हण विचारधारेच्या समुहाने या जातीतील समुहांना धार्मिक आर्थिक व्यावसायीक राजनैतिक गुलाम करून ठेवले होते.त्यांना हेतुपुरस्सर शिक्षणापासुन दुर ठेवण्यात आले होते.कारण हा समाज जर शिक्षीत झाला तर आपल्या अधिकार हक्कासाठी तो बंड करून उठेल असे त्यांना वाटत होते व त्यामुळे ब्राम्हणांची खरी दुकानारी बंद झाली असती . म्हणुन त्यांनी हेतुपुरस्सर SC ST NT Vjnt आणी OBC यांना शिक्षणा पासुन वंचित ठेवले. व याना जाती-जातीत विभागुन त्यांच्या गरजेनुसार व्यावसायीक जाती निर्माण केल्यात. जो जातीबाहेर व्यवसाय करील त्यांच्यावर अमानुष अन्याय -अत्याचार होत गेलेत .जातीत विभागुन दिलेली कामेच त्यांनी करून आपला उदरनिर्वाह करून ब्राम्हणाची सेवा करावयाची सक्ती होती आधी वर्ण व्यवस्था होती नंतर जातीव्यवस्था निर्माण केली ति या ब्राम्हनांनीच. ''' |
|||
''' भारताला स्वातत्र्य भेटुन आज 70 वर्ष पुर्ण झालीत परंतु आजही SC ST NT Vjnt आणी OBC यांचे राजनैतिक सामाजीक शैक्षणीक आर्थीक व्यावसायीक पिळवणुक होत आहे हे आमच्या लक्षातच आले नाही अथवा येवुच दिले नाही.या देशातआधी गांधीवाद व आंबेडकरवाद हेच दोन वैचारीक शत्रु होते परंतु डॉ.हेगडेवार यांनी 1925 साली RSS राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या नावाने ब्राम्हणी जहाल हिंदुत्ववादी संघटना स्थापण केली ज्या मध्ये आता गांधिवाद-आंबेडकरवाद आणी हिंदुवाद हे 3 वैचारीक शत्रु निर्मान केले.''' |
|||
''' आज आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी वर पोहचली आहे. आज 2011 च्या जनगणने नुसार SC- 16.6 टक्के तर ST – 8.6 टक्के म्हणजेच दोघांची संख्या ही 25.2 टक्के म्हणजेच जवळपास 31 कोटी लोकसंख्या ही SC-ST ची आहे जे आजही भारतीय सविधाना ने प्रदान केलेले आरक्षण घेवुन समानतेचा हक्क मागत आहे तसेच ईतर मागास प्रवर्ग OBC ची जनसंख्या ही 45ते 52 टक्के आहे जी 56 कोटी च्या वर आहे आहे म्हनजेच SC-ST =31 कोटी OBC-56 कोटी एकुन 87 कोटी जनसंख्या आहे .तरी आज पर्यंत ओबीसी ची खरी जातनिहाय जनसंख्या समोर आलेली नाही . लोकसंख्येच्याच प्रमानात आरक्षण दिले जाते परंतु हेतुपुरस्सर ओबीसी ची खरी जातनिहाय जनसंख्या होऊचदिली नाही .''' |
|||
''' डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST NT Vjnt आणी OBC यांना लोकसंख्येच्या प्रमानात भारतिय राज्यघटनेत आरक्षणाची तरतुद केली असुन त्याना सामाजीक,राजकीय शैक्षणीक प्रवाहात आनन्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. स्वाभीमानाने जगा ही साहेबांची शिकवण आहे ज्यादिवशी भारतीय SC-ST-OBC समाज जागूत होऊन त्याला कळेल तेव्हा तो बंड केल्या शीवाय राहनार नाही .कारण राष्टीय स्वंयसेवक संघ (RSS) 1925 साली स्थापन झाला त्यामध्ये स्थापन करण्यास एकच उध्देश होता की हिंदुत्व संपुर्ण देशावर लादायचे व भारत हा हिंदुराष्ट्र म्हनुन घोषीत करायचा आज देशाची परीस्थीति पाहता आपणाला लक्षात येईल कि RSS ने 75 वर्षा आधी जे स्वप्न पाहीले होते ते आज पुर्णत्वाच्या दिशेने जात आहे .आत्मविश्वास ,सशक्त संघटन, कौशल्य व दुरदूष्टी व अथक अविरत प्रयत्नाने आज त्यांनी देशावर राज्य स्थापन केले आहे परंतु मित्रांनो RSS संघ हा फक्त ब्राम्हनाचेच हितासाठी कार्य करतो असे दिसुन येते कारण आजपर्यंत संघाचे संघचालक हे ब्राम्हनेत्तर का नाहीत याचे उत्तर मिळणे कठीन आहे.''' |
|||
''' कदाचीत आजचा OBC समाज हे मान्य करणार नाही.परंतु ऐक दिवस हे सुशिक्षीत OBC बांघवांना सांगायची गरज पडणार नाही कारण देशात कॉग्रेस सारखी प्रचंड जुनी असलेली कॉग्रेस आज ती ही आर एस एस प्रणीत भारतीय जनता पक्षा समोर कमकुवत पडलेली पडलेली दिसते तोडो फोडो राज करो ही काँग्रेसची निती काँग्रेसलाच भारी पडली. आज आर एस एस ने काँगेसला ग्रेस देऊन पास केले असेच म्हनावे लागेल .''' |
|||
''' कारण आम्हाला काँग्रेस ने आत्तापर्यंत आर एस एस ची .भाजपची भीती दाखवुनच राज्य केले''' |
|||
'''आणी आत्ता तर भाजपने हिंदुत्वाचा मुद्याच राष्ट्रीयत्व म्हणुन जनसामान्यांवर सक्तीने लादला आहे''' |
|||
'''75 वर्ष संघाने अंडरग्राऊंड संघ चालवला व त्या 75 वर्षात प्रत्येक ठिकाणी आपले संघसेवक रूजविले.''' |
|||
'''आज प्रत्येक ठिकाणी शासकिय –निमशाकिय क्षेत्रात संघसेवक असुन भारतिय राज्यघटनेला झुगारून कार्य करत आहेत आज सत्तेत येण्या आधी कींवा सत्तेत येईपर्यंत RSS कधीच प्रसारमाध्यमात आलेला नव्हता . म्हणुन आज सर्व प्रसारमाध्यमे मीडीया आय टी सेल RSS चा आहे .काल पर्यंत आपण हींदु देवी देवतांना नास्तीकतेने पाहत होतो.. आज सक्तीने श्रध्दा ठेवावी लागते. कारण गामपंचायत पासुन तर संसद भवन पर्यंत आर एस स चे हस्तक रूजवलेले आहेत भारतातील 3 कोटी लोकांनी 127 कोटी लोकांची मानसिकता गुलाम करून ठेवलेली आहेत. हे आज नाकारता येत नाही. आज भाषावाद ,जातीवाद ,प्रांतवाद, जास्त प्रमानात फोपावलेला दिसुन येतआहे.''' |
|||
''' ब्राह्मण यांच्या महाराष्ट्रासह देशात असलेल्या संस्था. शाखा 3 टक्के ब्राम्हन असल्यावर त्यांच्या हीते साठी शेकडो संघठना आहेत.ब्राह्मण जातीतील लोकांनी ब्राह्मणांसाठी चालविल्या जाणाऱ्या संस्था म्हणजेच ब्राह्मण संस्था आहेत .''' |
|||
'''1. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना (पुणे केंद्र''' |
|||
'''2. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ''' |
|||
'''3. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ''' |
|||
'''4. अपरांत''' |
|||
'''5. कच्छ वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे ट्रस्ट मंडळ''' |
|||
'''6. कन्नड देवांग ब्राह्मण संस्था''' |
|||
'''7. कन्नड मध्व ब्राह्मण संस्था''' |
|||
'''8. कन्नड स्मार्त ब्राह्मण संस्था''' |
|||
'''9. कन्नड श्रीवैष्णव अय्यंगार ब्राह्मण संस्था''' |
|||
'''10. कर्ण कायस्थ मैंथिलक संस्था''' |
|||
'''11. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, गिरगाव (मुंबई)''' |
|||
'''12. कांची मठ''' |
|||
'''13. कायस्थ ब्राह्मण समाज''' |
|||
'''14. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित सहाय्यकारी फंड''' |
|||
'''15. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण स्नेहवर्धक संघ''' |
|||
'''16. कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण विद्यावृद्धी समाज''' |
|||
'''17. कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राम्हण समाज, कणकवली तालुका''' |
|||
'''18. को. ब्रा. कट्टा''' |
|||
'''19. गोवर्धन मठ''' |
|||
'''20. गौडपादाचार्य मठ''' |
|||
'''21. गौड ब्राह्मण सभा''' |
|||
'''22. गौड ब्राह्मण समाज संस्था, राजस्थान''' |
|||
'''23. गौड़ सनाढ्य ब्राह्मण सभा, राजस्थान''' |
|||
'''24. गौड सारस्वत बँक (महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या प्रांतांत शाखा)(GSB Bank)''' |
|||
'''25. गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, मुंबई''' |
|||
'''26. चातुर्वेदी मच्छुकाठीया मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, भावनगर''' |
|||
'''27. चातुर्वेदी मच्छुकाठिया मोढ ब्राह्मण विद्यार्थी भवन''' |
|||
'''28. चित्पावन फाउंडेशन''' |
|||
'''29. चित्पावन ब्राह्मण संघ, गिरगाव(मुंबई), पेण''' |
|||
'''30. चिन्मय मिशन''' |
|||
'''31. जांगिड़ ब्राह्मण सभा पलवल (गुजराथ)''' |
|||
'''32. जेतपूर तालुका राजगोर ब्राह्मण युवक मंडळ''' |
|||
'''33. ज्योतिर्मठ''' |
|||
'''34. डिव्हाइन लाइफ सोसायटी''' |
|||
'''35. तेलंगी ब्राह्मण संघ''' |
|||
'''36. तेलुगू ब्राम्हण''' |
|||
'''37. देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई''' |
|||
'''38. देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे''' |
|||
'''39. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे''' |
|||
'''40. देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संघ, कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड, (सर्व मुंबई)''' |
|||
'''41. देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक''' |
|||
'''42. देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)''' |
|||
'''43. दाधीच (दाहिमा) ब्राह्मण सभा''' |
|||
'''44. द्वारका पीठ''' |
|||
'''45. नागर मंडळ, जुनागड''' |
|||
'''46. नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण बँक (NKGSB Bank)''' |
|||
'''47. बाज खेडावाळ ब्राह्मण संघ, भावनगर''' |
|||
'''48. परशुराम सेवा संघ''' |
|||
'''49. फेडरेशन ऑफ ब्राह्मिन असोशिएशन''' |
|||
'''50. ब्रह्मचैतन्य परिमंडळ, चिंचवड(पुणे)''' |
|||
'''51. ब्राम्हण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे''' |
|||
'''52. ब्राह्मण सभा, गिरगाव (मुंबई)''' |
|||
'''53. ब्राह्मण समाज विकास संस्था, बिकानेर''' |
|||
'''54. ब्राह्मण सहाय्यक संघ, दादर (मुंबई)''' |
|||
'''55. ब्राह्मण सेवा संघ, घाटकोपर (मुंबई)''' |
|||
'''56. ब्राह्मण सेवा मंडळ, दादर (मुंबई)''' |
|||
'''57. भक्तनिवास, अंबेजोगाई''' |
|||
'''58. भूमिहार ब्राह्मण महासभा''' |
|||
'''59. महाराष्ट्र चित्तपावन संघ''' |
|||
'''60. मैथिली सेवी संस्था''' |
|||
'''61. मोढ चातुर्वेदी राज्यगोर समवाय ज्ञाति मंडळ, भावनगर''' |
|||
'''62. मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, काळीयाबीड (गुजराथ)''' |
|||
'''63. राजगोर ब्राह्मण(काठीगोर) मंडळ''' |
|||
'''64. राजगोर ब्राह्मण ज्ञाति मंडळ, तळाजा (गुजराथ)''' |
|||
'''65. राजगोर समाज ज्ञाति मंडळ, भुज (गुजराथ)''' |
|||
'''66. राजस्थान ब्राह्मण महासभा''' |
|||
'''67. राजस्थान सर्व ब्राह्मण महासभा युवा प्रकोष्ठ, बिकानेर''' |
|||
'''68. रामकृष्ण मिशन''' |
|||
'''69. रायकवाळ ब्राह्मण ज्ञाति संघ, भावनगर''' |
|||
'''70. रेवातट औदिच्य ब्राह्मण मंडळ ट्रस्ट, अहमदाबाद''' |
|||
'''71. वडनगरा नागर ज्ञाति व्यवस्थापक मंडळ, कच्छ''' |
|||
'''72. वडनगरा नागर ब्राह्मण सांस्कृतिक मंडळ, अहमदाबाद''' |
|||
'''73. वडनगरा नागर ब्राह्मण सेवा समिती, जामनगर''' |
|||
'''74. शांकरमठ (हे भारतभर पसरलेले आहेत.)''' |
|||
'''75. शामराव विठ्ठल (कॅनरा सारस्वतांची) बॅंक''' |
|||
'''76. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ''' |
|||
'''77. शृंगेरी शारदा पीठ''' |
|||
'''78. संस्कार ज्योति (अहमदाबाद वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे मुखपत्र - संपादिका डॉ. लताबेन)''' |
|||
'''79. सन्मित्र (मासिक) - देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई यांचे मुखपत्र (संपादिका वृंदा भागवत)''' |
|||
'''80. सारस्वत सहकारी बँक (आंतरराज्यीय)''' |
|||
'''81. सिद्धपूर संप्रदाय औदिच्य ब्राह्मण ज्ञाति मंडळ, अहमदाबाद''' |
|||
'''82. सिहोर संप्रदाय अगीयारसे ब्राह्मण ज्ञाति मंडळ, रामवाडी (गुजराथ)''' |
|||
== ''' देशस्थ ब्राह्मणांच्या संस्था''' == |
|||
'''1. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).''' |
|||
'''2. देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे''' |
|||
'''3. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे''' |
|||
'''4. देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)''' |
|||
'''5. देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई''' |
|||
'''6. देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक''' |
|||
== ''' चित्पावन ब्राम्हनाच्या संस्था''' == |
|||
'''1. अपरांत (संस्था)''' |
|||
'''2. महाराष्ट्र चित्पावन संघ''' |
|||
'''3. चित्तपावन सेवा संघ ट्रस्ट''' |
|||
'''4. चित्पावन ब्राह्मण संघ''' |
|||
'''5. महर्षि शांडिल्य प्रतिष्ठान''' |
|||
''' मला ब्राम्हणांच्या संघटने विषयी तुम्हाला सांगांयचे तात्पर्य हे की या संस्था संघटने मार्फत ते त्यांच्या युवकांना आर्थीक सामाजीक पाठबळ देऊन त्यांच्या समाजाचा विकास करतात.या संस्थेचा वापर ते युवकांच्या भविष्यासाठी करतात. आणी आपण स्वता साठी व कुटूंबासाठी करतोय या संस्थेचे कार्य आतुन आर एस एस च पाहते.हे कींवा हे संस्था आर एस एस चे कार्य करते सांगायची गरज वाटत नाही. आज आमच्याही शेकडो संस्था किंवा संघटना आहेत परंतु काही त्या सुध्दा प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष आर एस एस साठीच कार्य करतात असे त्यांच्या कार्यशैली वरून दिसुन येते.काही अपवाद. आज आर एस एस सारखे सम पॅरेलल जागृत, शिस्तप्रीय,सशक्त, वैचारीक संघटन देशात निर्मान होने ही काळाची गरज आहे. जी राष्ट्रवादाला प्रथम प्राधान्य देईल व जनहिताचे सुशासन या राष्ट्रात निर्मान करेल.आज अश्या गैर राजनैतिक संघटनेची देशाला नितांत गरज आहे . भारतातील सम विचारी समुहाने आज एकत्र येण्याची गरज आहे कार्य अवघड आहे .परंतु अशक्य नाही. या करीता प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनाने अत्यंत समर्पित होऊन मदत केली पाहीजे.''' |
|||
'''भारत देशाचा भाजप शासीत कार्यकाल आपण बघीतला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस चा कार्यकाल हा धर्मनिरपेक्षता दाखवण्यापुरताच होता आणी भाजपचा कार्यकाल हा कटटर हिंदुत्वाचा असुन काँगेस व भाजप या दोन्ही शासन काळात ST NT VJNTव OBC च्या मताचा वापर फक्त राजसत्तेसाठीच केला आहे. परंतु भाजप कार्यकाळात विकासाच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करीत SC ST NT VJNTव OBC सह अल्पसंख्यांक समाजाकरीता भितीचे वातावरण निर्माण केले. विषेशता दलीत व अल्पसंख्यांक समाजाला यांच्या रोषाला बळी पडावे लागले. याचे शेकडो उदाहरणे देता येतील.''' |
|||
'''भारताचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी मागच्या सहा वर्षात अनेक गैरलागू आणि कुचकामी कायदे निरस्त केल्याचे आपण ऐकले असेल. राष्ट्रपती कडून फाशी झालेल्यांची दया याचिका खारीज केल्यानंतर फाशीच्या अंमलबजावणीच्या कायद्याचे काय केले; कळण्यास काहीही मार्ग नाही. पळवाटांच्या अलिखित कायद्यांचा अंमल करणे हे तर सुरू नसावे? अशी शंका उत्पन्न होत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन भारतातील अल्पसंख्यांक समाज व अनु सुचीत जाती-जनजाती व ओबीसी समाज भयभीत झालेला असुन भाजपला अन्याया विरुध्द आज सत्य बोलायची हीम्मत करु शकत नाही.आज निस्पक्ष निर्भीड सत्य बोलणारया पत्रकारांवर, विचारवंतांवर,अथवा असामान्य व्यक्तीमत्वावर बिंधास्त हल्ले करण्यात येत आहेत,खैरलांजि दलीत हत्याकांड भिमा कोरेगांवचा हल्ला ,रोहीत वेमुला सारखे असंख्य अन्याय अत्याचार आज होत आहेत शहरी नक्षलवादाच्या नावाखाली दलीत विचारवंताना हेतुपुरस्सर मानसिक शारीरीक छळ केला जात आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही व अशा प्रकरणाला न्याय मिळेल अशी आशा ही नाही. भारतीय संविधानाने जरी आपणाला मुलभुत हक्क प्रदान केले असले तरी आपले मुलभुत अधीकारच हीरावुन घेतल्या जात आहेत.आज भारतीय संविधान जरी बदलता येत नसले तरी भारतीय संविधानाचा वापरच चुकीच्या पदधतीने होत असतांना दिसत आहे. कारण आज संपुर्ण राजकीय व्यवस्था सामाजीक व्यवस्था न्याय व्यवस्थाच आर एस एस प्रणीत असल्याने आपण न्याय मागुनही न्याय मिळणे दुरापास्त होत आहे.''' |
|||
'''आज प्रत्येक भारतीय नागरिकास खालील सात स्वातंत्र्ये उपभोगता येतात का.? याचा आपणच विचार करावा.''' |
|||
'''1-भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य''' |
|||
'''2-जमावाचे स्वातंत्र्य (सशस्त्र नाही)''' |
|||
'''3-भारताच्या सर्व भूभागात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य''' |
|||
'''4-संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य''' |
|||
'''5-भारताच्या कुठल्याही प्रदेशात राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य''' |
|||
'''6-मालमत्ता मिळविण्याचे, जतन करण्याचे व तिचा विनियोग करण्याचे स्वातंत्र्य''' |
|||
'''7-कुठलाही व्यवसाय किंवा व्यापारधंदा करण्याचे स्वातंत्र्य''' |
|||
'''म्हणुन आज भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्या करीता आम्हाला जागृत होणे गरजेचे आहे .नाहीतर आपली भावी पीढी आपणाला माफ करणार नाही.म्हणुन मी समाजातील बुध्दीजीवी युवकांना आव्हान करतो की आपण परमपुज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत असलेल्यानी थोडा विचार करावा अन्यथा पुन्हा गुलामगीरी करण्या करीता सज्ज राहावे .परंतु ऐक गोष्ट निश्चीत आहे की आता पुन्हा हे महापुरुष तुम्हाला गुलामगीरीतुन मुक्त करण्या करीता जन्म घेनार नाहीत.ही काळया दगडावरील रेष आहे.''' |
|||
''' भारतीय जनता पार्टीने संविधान संपवुन. हिंदूराष्ट्र निर्मितीची ची जाहीर भूमिका घेतली. संसदेच्या परिसरात संविधान जाळले. ज्या भाजपनी संविधान संपवण्याची भाषा केली त्या भाजपला आता तरी संपुर्णता रोकणे कठीन आहे परंतु अशक्य नाही आपण हे लक्षात घेतले पाहीजे कारण आजही केंद्रात तिन आघाडया आहेत''' |
|||
'''1-डावी आघाडी''' |
|||
'''2- राष्ट्रीय लोकशाही आघाडी''' |
|||
'''3- संयुक्त पुरोगामी आघाडी''' |
|||
''' भारतीय लोकसभेत एकुण 543जागा असुन त्यापैकी 303 हया रालोआ ला मीळाल्या असुन 240 जागा हया संपुआ-व डावी आघाडीला मीळाल्या आहेत याचाच अर्थ भाजप विरोधी 240 खासदार विरुदध् आहेत .अजुनही वेळ गेलेली नाही त्या साठी आपणाला राष्ट्व्यापी अंडरग्राउंड गैरराजनैतीक सामाजीक संघठन निर्माण करुन व्यापक सामाजीक चळवळ उभी करणे गरजेचे आहे कारण आर एस एस सारखे संघठन आपणाला तयार करण्याकरीता आपल्या 2 ते 3 पीढया लागु शकतात तर आपणाला त्याची पाळे मुळे आजपासुनच खोलवर रुजवावे लागतील.जीचे संघठना निर्माण करण्या बरोबर संघठनेचा उध्देश ध्येय कार्यपदधती कार्याचे स्वरुप एखादया मिशन प्रमाणे ठरवुन आपला प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वांगीन प्रशिक्षीत व अभ्यासु परिपक्व करावे लागतील ज्यांचा . भारतीय राज्यघटना हाच आत्मा असेल .''' |
|||
''' नविन राष्ट्रव्यापी संघटने ची आज गरज का ? ''' |
|||
''' देशात आज राजनैतीक पक्षा सोबत गैर राजनैतिक व सामाजीक,धार्मीक हजारो संघटना आहे, व ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या देशात कार्यरत आहेत. काही स्वातंत्र्यापुर्वीच्या आहेत तर बहुतांश स्वातंत्र्या नंतरच्या आहेत. परंतु आर एस एस (RSS) सारखे गैर राजनैतिक सामाजीक संघठन या देशात न भुतो न भवीष्यती असे संघठन निर्मान झालेले आहे''' |
|||
''' ज्या संघटनेचे 75 वर्षा अगोदर अस्थीत्वही नव्हते आज ते गैर राज नीतीक संघठन देशावर राजसत्ता स्थापन करून आहे. आज देशात जातीआधारीतच पक्ष, संघटना व संस्था स्थापन होउन सगळीकडे धर्मांध गढुळ राजकारणाला सुरूवात झालेली आहे आंबेडकरी व्यक्तीने अथवा विचारवंताने जर आंबेडकरी चळवळ संघटना पक्ष स्थापन केली तर त्याला दलीतांचा पक्ष दलीतांची संघटना असे भासविण्यात येते . तो पक्ष फक्त दलीतांचेच हीत साधतो हेच लोकांच्या मनावर बिंबवील्या जाते. त्यामुळे दलित समाजच हया संघठनेशी जुळुन राहीला आहे काही अपवादात्मक इतरही समाज जुळलेला आहे परंतु आज ही काही ST NT VJNTव OBC वर्ग आंबेडकरी विचारा पासुन कोसो दुर आहे काही अपवाद .''' |
|||
''' खंत आज या गोष्टी ची आहे की देशात आज हजारो आंबेडकरी विचारांच्या संघठना असुनही आम्ही ST NT VJNTव OBC च्या वर्गाचे काही प्रमानात विचार परीवर्तन केले परंतु मतात परावर्तीत करू शकलो नाही. त्यामुळे आपली संख्या जास्त असुनही आपण आज सत्तेत नाही.याचे कारण डाँ बाबासाहेबांनंतर या देशाला ST NT VJNTव OBC वर्गाचे हित जोपासनारे खंबीर नेतूत्त्व मिळाले नाही. आणी जे काही मिळाले त्यांनी फक्त आपल्या घराचा, कुटूंबांचा,जातीचा, संकुचित विचार करून सर्व गमावले. काही पक्ष गावापुरते,जिल्हयापुरते, तर काही राज्यापुरते मर्यादित राहीले अपवाद बी एस पी –मायावती व वंचीत बहुजन आघाडी - ॲड. बाळासाहेब आंबेडकर हया दोनच नेत्यांचा राजकिय व सामाजीक संघटनेचा दबदबा कायम राहीला तो आजतागायत . हे आज अभीनंदनास पात्र आहेत.''' |
|||
'''ज्यांनी आज डाँ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शीवाजी महाराज यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत नेऊन त्यांच्या विचाराची ज्योत पेटत ठेवली.''' |
|||
''' ''' '''दलित पॅंथर 1972 मध्ये स्थापन झालेली पहीली जहाल आंबेडकरी संघर्षवादी संघटना नामदेव ढसाळ व राजा ढाले यांनी दलत समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रतीकार करण्यासाठी स्थापण केली होती परंतु यांच्यात फुट पडुन संघटनेचे दोन तुकडे होऊन दोन गटातविभागल्या गेली. तसेच बामसेफ चे ही 1978 साली डी. के. खापर्डे व कांशीराम यांनी मिळुन बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन") या संघटनेची स्थापणा केली या संघटनेची सुध्दा दोन-तिन गट पडले 1 मा..बी डी बोरकर मा..वामन मेश्राम व मा.कांशीराम याच प्रकारचे आपले संघटन तुकडया तुकडया मध्ये विभागल्या गेल्यामुळे कमकुवत होत गेले. तर आमचे काही आंबेडकरी चळवळीचे नेते आंबेडकर वादी विचारधारा सोडुन पक्षासह दुसरया पक्षात विलीन झालेत .''' |
|||
''' त्यामुळे आंबेडकरी चळवळ ही पुर्णता खीळखीळी झाली.यात दुमत नाही. हे असेच जर चालत राहीले तर भविष्यात व्यक्ती निहाय पक्ष ,संघटना निर्मान होतील व पुन्हा SC –ST- NT-VJNTव OBC वर आधीचेच दिवस यायला वेळ लागणार नाही आज काळाची गरज ओळखुन भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे.''' |
|||
''' डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या हयातीत SC –ST- NT-VJNTव OBC च्या सर्वांगिन विकासासाठी निवडक महत्वाचे संस्था-संघठना स्थापन केल्या होत्या आणी त्या निस्पक्ष , निर्भिड पणे चालविल्यात इतर मागास वर्ग -ओबीसी हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहेभारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी ची आहे या करीता विषेश प्रयत्न केले''' |
|||
''' ''' <big>'''''1 शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन 2 बहिष्कृत हितकारिणी सभा 3 समता सैनिक दल स्वतंत्र मजूर पक्ष 4 स्वतंत्र मजूर पक्ष 5 डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी 6 पीपल्स एज्युकेशन सोसायटी 7-द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट 8 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 9 भारतीय बौद्ध महासभा'''''</big> |
|||
<big>'''डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाना नंतर निर्मांन झालेल्या आंबेडकरी विचारांच्या संघटना'''</big> |
|||
* '''<big>1. आंबेडकर सेना</big>''' |
|||
* '''<big>2. अखिल भारतीय दलित संघ</big>''' |
|||
* '''<big>3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती</big>''' |
|||
* '''<big>4. आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळ</big>''' |
|||
* '''<big>5. ओबीसी धम्मपरिषद</big>''' |
|||
* '''<big>6. जयभीम सेना (पुणे)</big>''' |
|||
* '''<big>7. दलित अस्मिता</big>''' |
|||
* '''<big>8. दलित ऐक्य परिषद</big>''' |
|||
* '''<big>9. दलित जाति मंडल</big>''' |
|||
* '''<big>10. दलित पॅंथर (राजा ढाले)</big>''' |
|||
* '''<big>11. दलित पॅंथर (दयाल बहादुरे)</big>''' |
|||
* '''<big>12. दलित पॅंथर ऑफ इंडिया</big>''' |
|||
* '''<big>13. दलित युवक आंदोलन</big>''' |
|||
* '''<big>14. संम्यकविद्यार्थी आंदोलन</big>''' |
|||
* '''<big>15. दलित समाज विकास परिषद</big>''' |
|||
* '''<big>16. दलित साहित्य अकादमी</big>''' |
|||
* '''<big>17. दलित स्वयंसेवक संघ</big>''' |
|||
* '''<big>18. फुले सेना</big>''' |
|||
* '''<big>19. भारतीय दलित कोब्रा</big>''' |
|||
* '''<big>20. भारतीय बौद्ध महासभा</big>''' |
|||
* '''<big>21. भीमशक्ती संघटना</big>''' |
|||
* '''<big>22. समाज क्रांती आघाडी-मुकुंद खैरे,</big>''' |
|||
* '''<big>23. राष्ट्रीय भीम सेना</big>''' |
|||
* '''<big>24. बामसेफ</big>''' |
|||
* '''<big>25. बहुजन समाज पक्ष-</big>''' |
|||
* '''<big>26. बहुजन मुक्ती मोर्चा</big>''' |
|||
* '''<big>27. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अन्य गट)</big>''' |
|||
* '''<big>28. रिपब्लिकन सेना</big>''' |
|||
* '''<big>29. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (बाबासाहेब आंबेडकर)</big>''' |
|||
* '''<big>30. सत्यशोधक ओबीसी परिषद</big>''' |
|||
* '''<big>31. सम्यक बोधी ट्रस्ट</big>''' |
|||
* '''<big>32. संबोधी प्रतिष्ठान</big>''' |
|||
* '''<big>33. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (५०हून अधिक गट आहेत पण ठरावीक पक्षाचा उल्लेख)</big>''' |
|||
* '''<big>1.भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले</big>''' |
|||
* '''<big>2.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RK-राजाराम खरात गट)</big>''' |
|||
* '''<big>3.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (E-एकतावादी)</big>''' |
|||
* '''<big>4.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एम.जी. नागमणी)</big>''' |
|||
* '''<big>5.पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट)</big>''' |
|||
* '''<big>6. रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे गट)</big>''' |
|||
* '''<big>7.रिपब्लिकन पक्ष (गवई गट)</big>''' |
|||
* '''<big>8.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जय भीम)</big>''' |
|||
* '''<big>9.भारीपबहुजन महासंघ आताचे वंचीत बहुजन आघाडी (अड.बाळासाहेब आंबेडकर)</big>''' |
|||
* '''<big>10.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)</big>''' |
|||
* '''<big>11.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी.एम. कांबळे)</big>''' |
|||
* '''<big>12.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे)</big>''' |
|||
* '''<big> 13.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मखराम पवार)</big>''' |
|||
* '''<big>14.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)</big>''' |
|||
* '''<big>15.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवटकर)</big>''' |
|||
* '''<big>16.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)</big>''' |
|||
* '''<big>17.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)</big>''' |
|||
* '''<big>18.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (श्याम तांगडे)</big>''' |
|||
* '''<big>19.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (शिवराज)</big>''' |
|||
* '''<big>20.नॅशनल रिपब्लिकन पार्टी (अण्णासाहेब कटारे)</big>''' |
|||
* '''<big>21.रिपब्लिकन पार्टी(सुषमा अंधारे)</big>''' |
|||
* '''<big>22.बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी-सुरेश माने</big>''' |
|||
* '''<big>23.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष</big>''' ''' ''' |
|||
''' ''' |
|||
''' या प्रकारच्या शेकडो आंबेडकरी चळवळीच्या संघठना आहेत. परंतु सर्वांनी डाँबाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देवुन आर एस एस च्या ईशारयावर त्यांना अभीप्रेत असेच संस्था संघठना निर्माण केल्यात.काही अपवाद सोडुन आपल्याच संघठना आपल्या समाजात विष पेरावयाचे काम करीत आहेत. कारण आर एस एस ला आता हे कळुन चुकले आहे की आंबेडकर वादाला आंबेडकर वादानेच संपवु शकतो. आणी ते काही प्रमानात यशस्वी सुदधा झालेले आहेत . आज पर्यंत ज्याना आंबेडकर नावाची एलर्जी होती आज त्यांच्याच पक्षात निळा झेंडा घेवुन काही आंबेडकरी नेते त्यांच्या चरणी नतमस्तक झालेले आपणाला दिसत आहेत राष्ट्रीय नेतृत्व निर्माण होण्या अगोदरच त्या नेतृत्वाला संपविण्याचा कट आंबेडकरी नेत्यांकडुन करण्यात येतो. मराठा विरुध्द दलीत बौदध विरुदध मराठा हींदु विरुदध मुस्लीम मुस्लीम विरुदध दलीत अश्या प्रकारचे जातीय राजकारण निवडनुकीच्या काळात रंगवील्या जाते. जर यामध्ये ही ते हाती लागले नाहीत तर पैशाची आमीषे दीली जातात जर यामध्ये ही हातात नाहीच आलेत तर कुठल्याही बोगज प्रकरणात आद.आनंद तेलतुंबडे सारखे बेकायदेशीर नक्षलवादी म्हनुन अडवणुक करतात जर यामधुन ही हातात येत नसतील तर मात्र साम दाम दंड भेद वापरुन त्याना कायमचेच संपवुन टाकले जातात. म्हनुनच आज राष्ट्रव्यापी भुमीगत सशक्त बलाढय सामाजीक गैरराजनैतीक संघठन देशात निर्माण होने गरजेजे आहे.''' |
|||
{{DEFAULTSORT:युवा राष्ट्र क्रांती संघ}} |
{{DEFAULTSORT:युवा राष्ट्र क्रांती संघ}} |
12:24, 8 नवम्बर 2020 का अवतरण
राष्ट्रपाल डी. इंगले ये एक सामान्य व्यक्तीत्व है.जो ऊनका जन्म महाराष्ट्र के अकोला जिल्हे के निपाणा गाव। मे एक मध्यम वर्ग मे १९८१ मे हुवा.आंतरजातीय विवाह विकास संस्था और अपने पत्रकारीता के माध्यम से पहले भारत मे पनपती हुई जातीयता एंव सांप्रदयीकता को जड से खत्म करवाने के लिये कार्य किया.भारत एक विशाल खंडप्राय युवा राष्ट्र होकर आज २१ वि सदी मे कदम रखने के बाद आज भी भारत के कुछ मनुवादी विचारधारा के लोगो ने जातीयता एंव छुआ- छुत को अपने सिनेसे लगाकर रखा है आज भी हर तरफ छुआ-छुत की परछाई दिखाई दे रही है.आज भी भारत मी आंतर जातीय विवाह करने वालो को संम्मानता से नही रखा जाता आंतर जातीय विवाह करने वालो पर आज भि अन्याय-अत्याचार होते है ऊनके खिलाफ आवाज ऊठाने के लिए और आंतरजातीय विवाह करने वाले युवा एंवम युवती को संवैधानिक रूपसे ऊनके अधिकार दिलाने के लिए और ऊनके ऊत्थान के लिए वे कार्य करते है.भारतीय संविधान संहिता १७ के अनुसार भारत से छुआछुत समाप्त कर दि गयी है,पर आज भी हमे जातीयता जैसे नीच बातो से गुजराना पड रहा है.
युवा राष्ट्र क्रांती संघ Young Nation Revolution Union परमपुज्य डाँ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माना करीता कठीबध्द Non-political underground organization |
भविष्य घडवायचे असेल तर खरा ईतिहास माहीत असने गरजेचे आहे
भारत देश हा विवीध जातीचा ,विवीध धर्माचा , पंथाचा , विवीध भाषेचा , विवीध राज्यांचा विशाल व खंडप्राय युवा राष्ट्र असुन प्रगतीशिल राष्ट्राच्या रांगेत बलाढय जन समुहांच्या प्रचंड आत्मविश्वासाने खंबिरपणे उभा आहे. मित्रांनो खरं तर या भारत देशाला हजारो वर्षाचा इतिहास आहे.परंतु आजही या देशात वर्णवादी ,जातीयवादी, धर्मांध विचारधारा भारताला आतुन पोखरत चाललेली आहे. आजही भारतात राष्ट्रीयत्वा पेक्षा धर्माला जातीला खुप महत्व दिले जाते. आपला देश आज स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष पुर्ण झालीत परंतु या देशातील जातीयवाद असुनही संपलेला दिसत नाही.
आज प्रत्येक क्षेत्रातमध्ये भारत देशाने आपला स्वतंत्र ठसा ऊमटवला असुन आज व्यावसायीक,राजनैतिक, सामाजीक , आर्थीक , वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रासंह बरयाच सर्वव्यापी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. भारत देशाचा ईतिहास हा खुपच वैचारीक स्थिती निर्माण करणारा आहे .मित्रांनो भारतावर बरेच वेळा विदेशी लोकांनी आक्रमण केले व राज्य केले आहे मग ते आर्य असो मुघल असो वा इंग्रज मोर्य हे स्वदेशी असल्याने ते मुद्यामुन वगळले
खरं तर भारत देश हा या आधी कधीच स्वतंत्र नव्हताच असे नाही . परंतु आपले स्वातंत्र्य हे या देशातिल लोकांना नेहमी करीता टिकवीता आले नाही किंवा अबाधीत ठेवता आले नाही. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण भारत देश तसे पाहीले तर प्राचीन देशामध्ये गनल्या जातो.
मित्रांनो आपल्या देशाचा ईतिहास हा 2500 वर्षा पुर्वीचा लिखीत स्वरुपाचा असुन या देशात 60ते70 हजार वर्षा अगोदरही मानवाचे अस्तित्व होते हे नाकारता येत नाही.. त्या काळात भारत देश हा खरच खुपच आर्थीक द्रूष्टया भरभक्कम सक्षम होता त्या वेळेला देश अखंड जरी असला तरीही या देशात लहान-लहान राज्य होती व ती ही खुप प्रगतशिल होती कारण या देशाला बुध्दकालीन चांगले राजाश्रय लाभले होते .मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. 321 ते इ.स.पू. 185 इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. 322 मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करुन स्थापन केले 5000000 वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.आज रोजी भारत सरकार कडे32000000 वर्ग चौरस किमी एवढेच क्षेत्रफळ आहे .गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी प्रगती केली होती. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. 240 ते इ.स. 550 पर्यंत मानला जातो. भारत हा क्रूषीप्रधान देश असुन भौगोलीक दू्ष्टया खुप मोठा व आर्थीक संपन्न होता .काळाच्या ओघात युरोप व मध्य आशियातुन आलेल्या आर्य (ब्राम्हण) लोकांनी येवुन सतत आक्रमण केले व आक्रमण करून काही भागात त्यांनी सत्ता काबीज केली . खरं तर भारताच्या ईतिहासातील मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक प्रचंड मोठे व बलाढय राज्य होते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने सुध्दा मगध च्या मौर्य साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली होती त्या राज्याचे सम्राट बींबीसार शासक होते. सम्राट अशोकाने ही कलींगाच्या युदधात मानवी कूरहत्ये नंतर बौध्द धम्माचा स्विकार केला व विश्वाला शांतीचा संदेश देनारा बौध्द धम्मया जगाला देण्याकरीता प्रचंड प्रमानात प्रचार व प्रसार केला तेव्हापासुनच बौध्द धम्माचा मोठया प्रमानात भारतात व जगात प्रसार झाला त्यानंतर भारतावर ग्रीकांची आक्रमणे झालीत काही भागांवरच त्यांचे राज्य होते. तिसरया शतकात गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांश भागावर राज्य केले व देशाला सुशासन दिले तो काळ म्हण्रजेच भारताचा सुवर्ण काळच होता.जो पर्यंत या देशावर चंद्रगुप्ताचे मौर्याचे, अशोकाचे , राज्य होते त्या काळात भारत आर्थीक सामाजीक व्यावसाईक दर्ष्टया खुप प्रगतीशिल व भरभराटीला गेला होता.
त्या काळात सामान्यांना हे राज्य आपलेसे वाटत गेले सर्व सामान्य माणुसही खुप समाधानी होता, त्या वेळेला सम्राट अशोकाने बुध्दाच्या विचाराने प्रेरीत होउन देशात मोठया प्रमानात बौध्द विहारे बांधली , नालंदा सारखे मोठे विश्वविद्यापिठ बांधले नंतर कालांतराने अलाउददीन खीलजी मो. बीन तुघलक औरंगजेब व ईराणी मोहम्मद बीन कासीम याने भारतावर आक्रमण करून त्याची राजवट लागु केली व जे या देशावर चंद्रगुप्ताचे मौर्याचे अशोकाचे राज्य होते त्या काळात भारत आर्थीक, सामाजीक, व्यावसाईक दर्ष्टया खुप प्रगतीशिल होते ते लुटायला सुरवात केली. मग तो गझनी असो तैमुर असो वा अलाउदिदन खिलजी त्या नंतर छत्रपती शिवाजी राजे नी मराठा साम्राज्याची स्थापणा केली व मोठया प्रमाणात विस्तारही केला मराठेशाही विस्ताराबरोबर मुघलाचे सामाज्या कमी होत गेले.
छत्रपती शिवाजी राजे नी मराठा साम्राज्यात सर्व धर्मीयांना समान न्याय दिला हेच पेशव्यांना खपले नाही तर शिवकालीन राजसत्त्तेत काही आपलेच गददार पेशवाईला मिळाल्या मुळे मराठा साम्राज्यांनंतर या देशावर पेशवाई आली आनी त्यानी आपल्या राजवटीची सुरूवात ही पुण्यातुन केली शिवाजी राज्याचे मराठा साम्राज्य पेशवाईने नेस्तनाबुत करून पेशवाई ने राजसत्ता काबीज केली. त्या वेळेला वेग-वेगळया राज्यात वेगवेगळे राजाचे साम्राज्य होते जसे म्हेसुरचा टिपु सुलतान पंजाब मधील सिख व जाट यांचे.
त्या नंतर या देशावर राज्य केले ते इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार च्या नावाने संपुर्ण भारत देशालाच गुलाम बनविन्याचे षडयंत्र रचले होते आणी तेसाध्यही झाले. इग्रजांच्या अन्याय अत्याचाराला कंटाळुन भारतिय समाजाने एकत्र येत स्वातंत्र्या साठी जनसामान्या लोकांना इंग्रजा विरूध्द एकत्र केले परंतु भारत देशात अनंत काळा पासुन चालत आलेली छुआछुत जातीयता मुळे भारतात एकात्मता जेवढी पाहीजे तेवढी दिसुन येत नव्हती कारण अवर्ण-सवर्ण वाद हा त्या वेळेला खुपच फोपावलेला होता. सवर्ण हिेदुनी अवर्ण हिंदुंवर अतोनात अन्याय अत्याचार केलेत मानवतेला लाजवेल असे दुश्क्रूत्य करत अनुसुचित-जाती, अनु-जमाती, विमुक्त-जाती, जनजाती तील वर्गातील समाजाला पाणी देण्यासही विटाळ होत होता. याची झळ खुदद संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही बसली परंतु बाबासाहेबानी अस्पूश्यता निवारण्या साठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.आणी स्वातंत्र्य मिळवुन दिल्यानंतरही भारतिय राज्यघटना देशाची संहिता लिहुन अनुसुचित-जाती, अनु-जमाती, विमुक्त-जाती, जनजाती व ओबीसी सह मागास वर्गाला आपले हक्क अधीकार मिळवुन दिले. तरीही आजतागायत या देशात जातीयता धर्मांधता ही सर्वश्रेष्ठच मानली गेली आहे देशात प्रत्येक वेळेला याची झळ ही SC ST NT Vjnt यांनाच जास्त बसलेली आहे.कारण सवर्ण हिंदु विशिष्ठ ब्राम्हण विचारधारेच्या समुहाने या जातीतील समुहांना धार्मिक आर्थिक व्यावसायीक राजनैतिक गुलाम करून ठेवले होते.त्यांना हेतुपुरस्सर शिक्षणापासुन दुर ठेवण्यात आले होते.कारण हा समाज जर शिक्षीत झाला तर आपल्या अधिकार हक्कासाठी तो बंड करून उठेल असे त्यांना वाटत होते व त्यामुळे ब्राम्हणांची खरी दुकानारी बंद झाली असती . म्हणुन त्यांनी हेतुपुरस्सर SC ST NT Vjnt आणी OBC यांना शिक्षणा पासुन वंचित ठेवले. व याना जाती-जातीत विभागुन त्यांच्या गरजेनुसार व्यावसायीक जाती निर्माण केल्यात. जो जातीबाहेर व्यवसाय करील त्यांच्यावर अमानुष अन्याय -अत्याचार होत गेलेत .जातीत विभागुन दिलेली कामेच त्यांनी करून आपला उदरनिर्वाह करून ब्राम्हणाची सेवा करावयाची सक्ती होती आधी वर्ण व्यवस्था होती नंतर जातीव्यवस्था निर्माण केली ति या ब्राम्हनांनीच.
भारताला स्वातत्र्य भेटुन आज 70 वर्ष पुर्ण झालीत परंतु आजही SC ST NT Vjnt आणी OBC यांचे राजनैतिक सामाजीक शैक्षणीक आर्थीक व्यावसायीक पिळवणुक होत आहे हे आमच्या लक्षातच आले नाही अथवा येवुच दिले नाही.या देशातआधी गांधीवाद व आंबेडकरवाद हेच दोन वैचारीक शत्रु होते परंतु डॉ.हेगडेवार यांनी 1925 साली RSS राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या नावाने ब्राम्हणी जहाल हिंदुत्ववादी संघटना स्थापण केली ज्या मध्ये आता गांधिवाद-आंबेडकरवाद आणी हिंदुवाद हे 3 वैचारीक शत्रु निर्मान केले.
आज आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी वर पोहचली आहे. आज 2011 च्या जनगणने नुसार SC- 16.6 टक्के तर ST – 8.6 टक्के म्हणजेच दोघांची संख्या ही 25.2 टक्के म्हणजेच जवळपास 31 कोटी लोकसंख्या ही SC-ST ची आहे जे आजही भारतीय सविधाना ने प्रदान केलेले आरक्षण घेवुन समानतेचा हक्क मागत आहे तसेच ईतर मागास प्रवर्ग OBC ची जनसंख्या ही 45ते 52 टक्के आहे जी 56 कोटी च्या वर आहे आहे म्हनजेच SC-ST =31 कोटी OBC-56 कोटी एकुन 87 कोटी जनसंख्या आहे .तरी आज पर्यंत ओबीसी ची खरी जातनिहाय जनसंख्या समोर आलेली नाही . लोकसंख्येच्याच प्रमानात आरक्षण दिले जाते परंतु हेतुपुरस्सर ओबीसी ची खरी जातनिहाय जनसंख्या होऊचदिली नाही .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST NT Vjnt आणी OBC यांना लोकसंख्येच्या प्रमानात भारतिय राज्यघटनेत आरक्षणाची तरतुद केली असुन त्याना सामाजीक,राजकीय शैक्षणीक प्रवाहात आनन्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. स्वाभीमानाने जगा ही साहेबांची शिकवण आहे ज्यादिवशी भारतीय SC-ST-OBC समाज जागूत होऊन त्याला कळेल तेव्हा तो बंड केल्या शीवाय राहनार नाही .कारण राष्टीय स्वंयसेवक संघ (RSS) 1925 साली स्थापन झाला त्यामध्ये स्थापन करण्यास एकच उध्देश होता की हिंदुत्व संपुर्ण देशावर लादायचे व भारत हा हिंदुराष्ट्र म्हनुन घोषीत करायचा आज देशाची परीस्थीति पाहता आपणाला लक्षात येईल कि RSS ने 75 वर्षा आधी जे स्वप्न पाहीले होते ते आज पुर्णत्वाच्या दिशेने जात आहे .आत्मविश्वास ,सशक्त संघटन, कौशल्य व दुरदूष्टी व अथक अविरत प्रयत्नाने आज त्यांनी देशावर राज्य स्थापन केले आहे परंतु मित्रांनो RSS संघ हा फक्त ब्राम्हनाचेच हितासाठी कार्य करतो असे दिसुन येते कारण आजपर्यंत संघाचे संघचालक हे ब्राम्हनेत्तर का नाहीत याचे उत्तर मिळणे कठीन आहे.
कदाचीत आजचा OBC समाज हे मान्य करणार नाही.परंतु ऐक दिवस हे सुशिक्षीत OBC बांघवांना सांगायची गरज पडणार नाही कारण देशात कॉग्रेस सारखी प्रचंड जुनी असलेली कॉग्रेस आज ती ही आर एस एस प्रणीत भारतीय जनता पक्षा समोर कमकुवत पडलेली पडलेली दिसते तोडो फोडो राज करो ही काँग्रेसची निती काँग्रेसलाच भारी पडली. आज आर एस एस ने काँगेसला ग्रेस देऊन पास केले असेच म्हनावे लागेल .
कारण आम्हाला काँग्रेस ने आत्तापर्यंत आर एस एस ची .भाजपची भीती दाखवुनच राज्य केले
आणी आत्ता तर भाजपने हिंदुत्वाचा मुद्याच राष्ट्रीयत्व म्हणुन जनसामान्यांवर सक्तीने लादला आहे
75 वर्ष संघाने अंडरग्राऊंड संघ चालवला व त्या 75 वर्षात प्रत्येक ठिकाणी आपले संघसेवक रूजविले.
आज प्रत्येक ठिकाणी शासकिय –निमशाकिय क्षेत्रात संघसेवक असुन भारतिय राज्यघटनेला झुगारून कार्य करत आहेत आज सत्तेत येण्या आधी कींवा सत्तेत येईपर्यंत RSS कधीच प्रसारमाध्यमात आलेला नव्हता . म्हणुन आज सर्व प्रसारमाध्यमे मीडीया आय टी सेल RSS चा आहे .काल पर्यंत आपण हींदु देवी देवतांना नास्तीकतेने पाहत होतो.. आज सक्तीने श्रध्दा ठेवावी लागते. कारण गामपंचायत पासुन तर संसद भवन पर्यंत आर एस स चे हस्तक रूजवलेले आहेत भारतातील 3 कोटी लोकांनी 127 कोटी लोकांची मानसिकता गुलाम करून ठेवलेली आहेत. हे आज नाकारता येत नाही. आज भाषावाद ,जातीवाद ,प्रांतवाद, जास्त प्रमानात फोपावलेला दिसुन येतआहे.
ब्राह्मण यांच्या महाराष्ट्रासह देशात असलेल्या संस्था. शाखा 3 टक्के ब्राम्हन असल्यावर त्यांच्या हीते साठी शेकडो संघठना आहेत.ब्राह्मण जातीतील लोकांनी ब्राह्मणांसाठी चालविल्या जाणाऱ्या संस्था म्हणजेच ब्राह्मण संस्था आहेत .
1. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना (पुणे केंद्र
2. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
3. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ
4. अपरांत
5. कच्छ वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे ट्रस्ट मंडळ
6. कन्नड देवांग ब्राह्मण संस्था
7. कन्नड मध्व ब्राह्मण संस्था
8. कन्नड स्मार्त ब्राह्मण संस्था
9. कन्नड श्रीवैष्णव अय्यंगार ब्राह्मण संस्था
10. कर्ण कायस्थ मैंथिलक संस्था
11. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, गिरगाव (मुंबई)
12. कांची मठ
13. कायस्थ ब्राह्मण समाज
14. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित सहाय्यकारी फंड
15. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण स्नेहवर्धक संघ
16. कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण विद्यावृद्धी समाज
17. कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राम्हण समाज, कणकवली तालुका
18. को. ब्रा. कट्टा
19. गोवर्धन मठ
20. गौडपादाचार्य मठ
21. गौड ब्राह्मण सभा
22. गौड ब्राह्मण समाज संस्था, राजस्थान
23. गौड़ सनाढ्य ब्राह्मण सभा, राजस्थान
24. गौड सारस्वत बँक (महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या प्रांतांत शाखा)(GSB Bank)
25. गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, मुंबई
26. चातुर्वेदी मच्छुकाठीया मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, भावनगर
27. चातुर्वेदी मच्छुकाठिया मोढ ब्राह्मण विद्यार्थी भवन
28. चित्पावन फाउंडेशन
29. चित्पावन ब्राह्मण संघ, गिरगाव(मुंबई), पेण
30. चिन्मय मिशन
31. जांगिड़ ब्राह्मण सभा पलवल (गुजराथ)
32. जेतपूर तालुका राजगोर ब्राह्मण युवक मंडळ
33. ज्योतिर्मठ
34. डिव्हाइन लाइफ सोसायटी
35. तेलंगी ब्राह्मण संघ
36. तेलुगू ब्राम्हण
37. देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
38. देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
39. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
40. देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संघ, कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड, (सर्व मुंबई)
41. देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
42. देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
43. दाधीच (दाहिमा) ब्राह्मण सभा
44. द्वारका पीठ
45. नागर मंडळ, जुनागड
46. नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण बँक (NKGSB Bank)
47. बाज खेडावाळ ब्राह्मण संघ, भावनगर
48. परशुराम सेवा संघ
49. फेडरेशन ऑफ ब्राह्मिन असोशिएशन
50. ब्रह्मचैतन्य परिमंडळ, चिंचवड(पुणे)
51. ब्राम्हण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे
52. ब्राह्मण सभा, गिरगाव (मुंबई)
53. ब्राह्मण समाज विकास संस्था, बिकानेर
54. ब्राह्मण सहाय्यक संघ, दादर (मुंबई)
55. ब्राह्मण सेवा संघ, घाटकोपर (मुंबई)
56. ब्राह्मण सेवा मंडळ, दादर (मुंबई)
57. भक्तनिवास, अंबेजोगाई
58. भूमिहार ब्राह्मण महासभा
59. महाराष्ट्र चित्तपावन संघ
60. मैथिली सेवी संस्था
61. मोढ चातुर्वेदी राज्यगोर समवाय ज्ञाति मंडळ, भावनगर
62. मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, काळीयाबीड (गुजराथ)
63. राजगोर ब्राह्मण(काठीगोर) मंडळ
64. राजगोर ब्राह्मण ज्ञाति मंडळ, तळाजा (गुजराथ)
65. राजगोर समाज ज्ञाति मंडळ, भुज (गुजराथ)
66. राजस्थान ब्राह्मण महासभा
67. राजस्थान सर्व ब्राह्मण महासभा युवा प्रकोष्ठ, बिकानेर
68. रामकृष्ण मिशन
69. रायकवाळ ब्राह्मण ज्ञाति संघ, भावनगर
70. रेवातट औदिच्य ब्राह्मण मंडळ ट्रस्ट, अहमदाबाद
71. वडनगरा नागर ज्ञाति व्यवस्थापक मंडळ, कच्छ
72. वडनगरा नागर ब्राह्मण सांस्कृतिक मंडळ, अहमदाबाद
73. वडनगरा नागर ब्राह्मण सेवा समिती, जामनगर
74. शांकरमठ (हे भारतभर पसरलेले आहेत.)
75. शामराव विठ्ठल (कॅनरा सारस्वतांची) बॅंक
76. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ
77. शृंगेरी शारदा पीठ
78. संस्कार ज्योति (अहमदाबाद वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे मुखपत्र - संपादिका डॉ. लताबेन)
79. सन्मित्र (मासिक) - देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई यांचे मुखपत्र (संपादिका वृंदा भागवत)
80. सारस्वत सहकारी बँक (आंतरराज्यीय)
81. सिद्धपूर संप्रदाय औदिच्य ब्राह्मण ज्ञाति मंडळ, अहमदाबाद
82. सिहोर संप्रदाय अगीयारसे ब्राह्मण ज्ञाति मंडळ, रामवाडी (गुजराथ)
देशस्थ ब्राह्मणांच्या संस्था
1. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).
2. देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
3. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
4. देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
5. देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
6. देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
चित्पावन ब्राम्हनाच्या संस्था
1. अपरांत (संस्था)
2. महाराष्ट्र चित्पावन संघ
3. चित्तपावन सेवा संघ ट्रस्ट
4. चित्पावन ब्राह्मण संघ
5. महर्षि शांडिल्य प्रतिष्ठान
मला ब्राम्हणांच्या संघटने विषयी तुम्हाला सांगांयचे तात्पर्य हे की या संस्था संघटने मार्फत ते त्यांच्या युवकांना आर्थीक सामाजीक पाठबळ देऊन त्यांच्या समाजाचा विकास करतात.या संस्थेचा वापर ते युवकांच्या भविष्यासाठी करतात. आणी आपण स्वता साठी व कुटूंबासाठी करतोय या संस्थेचे कार्य आतुन आर एस एस च पाहते.हे कींवा हे संस्था आर एस एस चे कार्य करते सांगायची गरज वाटत नाही. आज आमच्याही शेकडो संस्था किंवा संघटना आहेत परंतु काही त्या सुध्दा प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष आर एस एस साठीच कार्य करतात असे त्यांच्या कार्यशैली वरून दिसुन येते.काही अपवाद. आज आर एस एस सारखे सम पॅरेलल जागृत, शिस्तप्रीय,सशक्त, वैचारीक संघटन देशात निर्मान होने ही काळाची गरज आहे. जी राष्ट्रवादाला प्रथम प्राधान्य देईल व जनहिताचे सुशासन या राष्ट्रात निर्मान करेल.आज अश्या गैर राजनैतिक संघटनेची देशाला नितांत गरज आहे . भारतातील सम विचारी समुहाने आज एकत्र येण्याची गरज आहे कार्य अवघड आहे .परंतु अशक्य नाही. या करीता प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनाने अत्यंत समर्पित होऊन मदत केली पाहीजे.
भारत देशाचा भाजप शासीत कार्यकाल आपण बघीतला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस चा कार्यकाल हा धर्मनिरपेक्षता दाखवण्यापुरताच होता आणी भाजपचा कार्यकाल हा कटटर हिंदुत्वाचा असुन काँगेस व भाजप या दोन्ही शासन काळात ST NT VJNTव OBC च्या मताचा वापर फक्त राजसत्तेसाठीच केला आहे. परंतु भाजप कार्यकाळात विकासाच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करीत SC ST NT VJNTव OBC सह अल्पसंख्यांक समाजाकरीता भितीचे वातावरण निर्माण केले. विषेशता दलीत व अल्पसंख्यांक समाजाला यांच्या रोषाला बळी पडावे लागले. याचे शेकडो उदाहरणे देता येतील.
भारताचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी मागच्या सहा वर्षात अनेक गैरलागू आणि कुचकामी कायदे निरस्त केल्याचे आपण ऐकले असेल. राष्ट्रपती कडून फाशी झालेल्यांची दया याचिका खारीज केल्यानंतर फाशीच्या अंमलबजावणीच्या कायद्याचे काय केले; कळण्यास काहीही मार्ग नाही. पळवाटांच्या अलिखित कायद्यांचा अंमल करणे हे तर सुरू नसावे? अशी शंका उत्पन्न होत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन भारतातील अल्पसंख्यांक समाज व अनु सुचीत जाती-जनजाती व ओबीसी समाज भयभीत झालेला असुन भाजपला अन्याया विरुध्द आज सत्य बोलायची हीम्मत करु शकत नाही.आज निस्पक्ष निर्भीड सत्य बोलणारया पत्रकारांवर, विचारवंतांवर,अथवा असामान्य व्यक्तीमत्वावर बिंधास्त हल्ले करण्यात येत आहेत,खैरलांजि दलीत हत्याकांड भिमा कोरेगांवचा हल्ला ,रोहीत वेमुला सारखे असंख्य अन्याय अत्याचार आज होत आहेत शहरी नक्षलवादाच्या नावाखाली दलीत विचारवंताना हेतुपुरस्सर मानसिक शारीरीक छळ केला जात आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही व अशा प्रकरणाला न्याय मिळेल अशी आशा ही नाही. भारतीय संविधानाने जरी आपणाला मुलभुत हक्क प्रदान केले असले तरी आपले मुलभुत अधीकारच हीरावुन घेतल्या जात आहेत.आज भारतीय संविधान जरी बदलता येत नसले तरी भारतीय संविधानाचा वापरच चुकीच्या पदधतीने होत असतांना दिसत आहे. कारण आज संपुर्ण राजकीय व्यवस्था सामाजीक व्यवस्था न्याय व्यवस्थाच आर एस एस प्रणीत असल्याने आपण न्याय मागुनही न्याय मिळणे दुरापास्त होत आहे.
आज प्रत्येक भारतीय नागरिकास खालील सात स्वातंत्र्ये उपभोगता येतात का.? याचा आपणच विचार करावा.
1-भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
2-जमावाचे स्वातंत्र्य (सशस्त्र नाही)
3-भारताच्या सर्व भूभागात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य
4-संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य
5-भारताच्या कुठल्याही प्रदेशात राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य
6-मालमत्ता मिळविण्याचे, जतन करण्याचे व तिचा विनियोग करण्याचे स्वातंत्र्य
7-कुठलाही व्यवसाय किंवा व्यापारधंदा करण्याचे स्वातंत्र्य
म्हणुन आज भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्या करीता आम्हाला जागृत होणे गरजेचे आहे .नाहीतर आपली भावी पीढी आपणाला माफ करणार नाही.म्हणुन मी समाजातील बुध्दीजीवी युवकांना आव्हान करतो की आपण परमपुज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत असलेल्यानी थोडा विचार करावा अन्यथा पुन्हा गुलामगीरी करण्या करीता सज्ज राहावे .परंतु ऐक गोष्ट निश्चीत आहे की आता पुन्हा हे महापुरुष तुम्हाला गुलामगीरीतुन मुक्त करण्या करीता जन्म घेनार नाहीत.ही काळया दगडावरील रेष आहे.
भारतीय जनता पार्टीने संविधान संपवुन. हिंदूराष्ट्र निर्मितीची ची जाहीर भूमिका घेतली. संसदेच्या परिसरात संविधान जाळले. ज्या भाजपनी संविधान संपवण्याची भाषा केली त्या भाजपला आता तरी संपुर्णता रोकणे कठीन आहे परंतु अशक्य नाही आपण हे लक्षात घेतले पाहीजे कारण आजही केंद्रात तिन आघाडया आहेत
1-डावी आघाडी
2- राष्ट्रीय लोकशाही आघाडी
3- संयुक्त पुरोगामी आघाडी
भारतीय लोकसभेत एकुण 543जागा असुन त्यापैकी 303 हया रालोआ ला मीळाल्या असुन 240 जागा हया संपुआ-व डावी आघाडीला मीळाल्या आहेत याचाच अर्थ भाजप विरोधी 240 खासदार विरुदध् आहेत .अजुनही वेळ गेलेली नाही त्या साठी आपणाला राष्ट्व्यापी अंडरग्राउंड गैरराजनैतीक सामाजीक संघठन निर्माण करुन व्यापक सामाजीक चळवळ उभी करणे गरजेचे आहे कारण आर एस एस सारखे संघठन आपणाला तयार करण्याकरीता आपल्या 2 ते 3 पीढया लागु शकतात तर आपणाला त्याची पाळे मुळे आजपासुनच खोलवर रुजवावे लागतील.जीचे संघठना निर्माण करण्या बरोबर संघठनेचा उध्देश ध्येय कार्यपदधती कार्याचे स्वरुप एखादया मिशन प्रमाणे ठरवुन आपला प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वांगीन प्रशिक्षीत व अभ्यासु परिपक्व करावे लागतील ज्यांचा . भारतीय राज्यघटना हाच आत्मा असेल .
नविन राष्ट्रव्यापी संघटने ची आज गरज का ?
देशात आज राजनैतीक पक्षा सोबत गैर राजनैतिक व सामाजीक,धार्मीक हजारो संघटना आहे, व ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या देशात कार्यरत आहेत. काही स्वातंत्र्यापुर्वीच्या आहेत तर बहुतांश स्वातंत्र्या नंतरच्या आहेत. परंतु आर एस एस (RSS) सारखे गैर राजनैतिक सामाजीक संघठन या देशात न भुतो न भवीष्यती असे संघठन निर्मान झालेले आहे
ज्या संघटनेचे 75 वर्षा अगोदर अस्थीत्वही नव्हते आज ते गैर राज नीतीक संघठन देशावर राजसत्ता स्थापन करून आहे. आज देशात जातीआधारीतच पक्ष, संघटना व संस्था स्थापन होउन सगळीकडे धर्मांध गढुळ राजकारणाला सुरूवात झालेली आहे आंबेडकरी व्यक्तीने अथवा विचारवंताने जर आंबेडकरी चळवळ संघटना पक्ष स्थापन केली तर त्याला दलीतांचा पक्ष दलीतांची संघटना असे भासविण्यात येते . तो पक्ष फक्त दलीतांचेच हीत साधतो हेच लोकांच्या मनावर बिंबवील्या जाते. त्यामुळे दलित समाजच हया संघठनेशी जुळुन राहीला आहे काही अपवादात्मक इतरही समाज जुळलेला आहे परंतु आज ही काही ST NT VJNTव OBC वर्ग आंबेडकरी विचारा पासुन कोसो दुर आहे काही अपवाद .
खंत आज या गोष्टी ची आहे की देशात आज हजारो आंबेडकरी विचारांच्या संघठना असुनही आम्ही ST NT VJNTव OBC च्या वर्गाचे काही प्रमानात विचार परीवर्तन केले परंतु मतात परावर्तीत करू शकलो नाही. त्यामुळे आपली संख्या जास्त असुनही आपण आज सत्तेत नाही.याचे कारण डाँ बाबासाहेबांनंतर या देशाला ST NT VJNTव OBC वर्गाचे हित जोपासनारे खंबीर नेतूत्त्व मिळाले नाही. आणी जे काही मिळाले त्यांनी फक्त आपल्या घराचा, कुटूंबांचा,जातीचा, संकुचित विचार करून सर्व गमावले. काही पक्ष गावापुरते,जिल्हयापुरते, तर काही राज्यापुरते मर्यादित राहीले अपवाद बी एस पी –मायावती व वंचीत बहुजन आघाडी - ॲड. बाळासाहेब आंबेडकर हया दोनच नेत्यांचा राजकिय व सामाजीक संघटनेचा दबदबा कायम राहीला तो आजतागायत . हे आज अभीनंदनास पात्र आहेत.
ज्यांनी आज डाँ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शीवाजी महाराज यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत नेऊन त्यांच्या विचाराची ज्योत पेटत ठेवली.
दलित पॅंथर 1972 मध्ये स्थापन झालेली पहीली जहाल आंबेडकरी संघर्षवादी संघटना नामदेव ढसाळ व राजा ढाले यांनी दलत समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रतीकार करण्यासाठी स्थापण केली होती परंतु यांच्यात फुट पडुन संघटनेचे दोन तुकडे होऊन दोन गटातविभागल्या गेली. तसेच बामसेफ चे ही 1978 साली डी. के. खापर्डे व कांशीराम यांनी मिळुन बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन") या संघटनेची स्थापणा केली या संघटनेची सुध्दा दोन-तिन गट पडले 1 मा..बी डी बोरकर मा..वामन मेश्राम व मा.कांशीराम याच प्रकारचे आपले संघटन तुकडया तुकडया मध्ये विभागल्या गेल्यामुळे कमकुवत होत गेले. तर आमचे काही आंबेडकरी चळवळीचे नेते आंबेडकर वादी विचारधारा सोडुन पक्षासह दुसरया पक्षात विलीन झालेत .
त्यामुळे आंबेडकरी चळवळ ही पुर्णता खीळखीळी झाली.यात दुमत नाही. हे असेच जर चालत राहीले तर भविष्यात व्यक्ती निहाय पक्ष ,संघटना निर्मान होतील व पुन्हा SC –ST- NT-VJNTव OBC वर आधीचेच दिवस यायला वेळ लागणार नाही आज काळाची गरज ओळखुन भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या हयातीत SC –ST- NT-VJNTव OBC च्या सर्वांगिन विकासासाठी निवडक महत्वाचे संस्था-संघठना स्थापन केल्या होत्या आणी त्या निस्पक्ष , निर्भिड पणे चालविल्यात इतर मागास वर्ग -ओबीसी हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहेभारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी ची आहे या करीता विषेश प्रयत्न केले
1 शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन 2 बहिष्कृत हितकारिणी सभा 3 समता सैनिक दल स्वतंत्र मजूर पक्ष 4 स्वतंत्र मजूर पक्ष 5 डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी 6 पीपल्स एज्युकेशन सोसायटी 7-द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट 8 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 9 भारतीय बौद्ध महासभा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाना नंतर निर्मांन झालेल्या आंबेडकरी विचारांच्या संघटना
- 1. आंबेडकर सेना
- 2. अखिल भारतीय दलित संघ
- 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती
- 4. आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळ
- 5. ओबीसी धम्मपरिषद
- 6. जयभीम सेना (पुणे)
- 7. दलित अस्मिता
- 8. दलित ऐक्य परिषद
- 9. दलित जाति मंडल
- 10. दलित पॅंथर (राजा ढाले)
- 11. दलित पॅंथर (दयाल बहादुरे)
- 12. दलित पॅंथर ऑफ इंडिया
- 13. दलित युवक आंदोलन
- 14. संम्यकविद्यार्थी आंदोलन
- 15. दलित समाज विकास परिषद
- 16. दलित साहित्य अकादमी
- 17. दलित स्वयंसेवक संघ
- 18. फुले सेना
- 19. भारतीय दलित कोब्रा
- 20. भारतीय बौद्ध महासभा
- 21. भीमशक्ती संघटना
- 22. समाज क्रांती आघाडी-मुकुंद खैरे,
- 23. राष्ट्रीय भीम सेना
- 24. बामसेफ
- 25. बहुजन समाज पक्ष-
- 26. बहुजन मुक्ती मोर्चा
- 27. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अन्य गट)
- 28. रिपब्लिकन सेना
- 29. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (बाबासाहेब आंबेडकर)
- 30. सत्यशोधक ओबीसी परिषद
- 31. सम्यक बोधी ट्रस्ट
- 32. संबोधी प्रतिष्ठान
- 33. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (५०हून अधिक गट आहेत पण ठरावीक पक्षाचा उल्लेख)
- 1.भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले
- 2.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RK-राजाराम खरात गट)
- 3.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (E-एकतावादी)
- 4.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एम.जी. नागमणी)
- 5.पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट)
- 6. रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे गट)
- 7.रिपब्लिकन पक्ष (गवई गट)
- 8.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जय भीम)
- 9.भारीपबहुजन महासंघ आताचे वंचीत बहुजन आघाडी (अड.बाळासाहेब आंबेडकर)
- 10.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
- 11.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी.एम. कांबळे)
- 12.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे)
- 13.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मखराम पवार)
- 14.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
- 15.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवटकर)
- 16.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
- 17.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
- 18.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (श्याम तांगडे)
- 19.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (शिवराज)
- 20.नॅशनल रिपब्लिकन पार्टी (अण्णासाहेब कटारे)
- 21.रिपब्लिकन पार्टी(सुषमा अंधारे)
- 22.बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी-सुरेश माने
- 23.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष
या प्रकारच्या शेकडो आंबेडकरी चळवळीच्या संघठना आहेत. परंतु सर्वांनी डाँबाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देवुन आर एस एस च्या ईशारयावर त्यांना अभीप्रेत असेच संस्था संघठना निर्माण केल्यात.काही अपवाद सोडुन आपल्याच संघठना आपल्या समाजात विष पेरावयाचे काम करीत आहेत. कारण आर एस एस ला आता हे कळुन चुकले आहे की आंबेडकर वादाला आंबेडकर वादानेच संपवु शकतो. आणी ते काही प्रमानात यशस्वी सुदधा झालेले आहेत . आज पर्यंत ज्याना आंबेडकर नावाची एलर्जी होती आज त्यांच्याच पक्षात निळा झेंडा घेवुन काही आंबेडकरी नेते त्यांच्या चरणी नतमस्तक झालेले आपणाला दिसत आहेत राष्ट्रीय नेतृत्व निर्माण होण्या अगोदरच त्या नेतृत्वाला संपविण्याचा कट आंबेडकरी नेत्यांकडुन करण्यात येतो. मराठा विरुध्द दलीत बौदध विरुदध मराठा हींदु विरुदध मुस्लीम मुस्लीम विरुदध दलीत अश्या प्रकारचे जातीय राजकारण निवडनुकीच्या काळात रंगवील्या जाते. जर यामध्ये ही ते हाती लागले नाहीत तर पैशाची आमीषे दीली जातात जर यामध्ये ही हातात नाहीच आलेत तर कुठल्याही बोगज प्रकरणात आद.आनंद तेलतुंबडे सारखे बेकायदेशीर नक्षलवादी म्हनुन अडवणुक करतात जर यामधुन ही हातात येत नसतील तर मात्र साम दाम दंड भेद वापरुन त्याना कायमचेच संपवुन टाकले जातात. म्हनुनच आज राष्ट्रव्यापी भुमीगत सशक्त बलाढय सामाजीक गैरराजनैतीक संघठन देशात निर्माण होने गरजेजे आहे.