रतनगढ़

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
रतनगढ़ महाराष्ट्र
उच्चतम बिंदु
ऊँचाई1297 मीटर[1]
निर्देशांक19°30′N 73°41′E / 19.5°N 73.69°E / 19.5; 73.69निर्देशांक: 19°30′N 73°41′E / 19.5°N 73.69°E / 19.5; 73.69
भूगोल
रतनगढ़ महाराष्ट्र is located in महाराष्ट्र
रतनगढ़ महाराष्ट्र
रतनगढ़ महाराष्ट्र
रतनगढ़ का स्थान
स्थानरतन वाड़ी, महाराष्ट्र, भारत
मातृ श्रेणीपश्चिमी घाट
भूविज्ञान
पर्वत प्रकारपहाड़ी किला

रतनगढ़ (मराठी: रतनगड) भारत के महाराष्ट्र राज्य के रतन वाड़ी क्षेत्र में स्थित एक किला है, जहाँ से, कृत्रिम रूप से बने सबसे पुराने जलग्रहण क्षेत्रों में से एक क्षेत्र, भंडारदारा का अत्यंत मनोहारी दृश्य दिखाई पड़ता है। यह किला लगभग 200 साल पुराना है। रतनगढ़ का शिखर एक ऐसी प्राकृतिक चट्टान से बना है जिसके ऊपरी सिरे में एक छेद है जिसे "सूई की आँख" कहते हैं।

1) इ.स.1360 - हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता

2) इ.स.1400 - बहमनी सल्तनत कडून जव्हारचे राजे नेमशहा यांच्या ताब्यात देण्यात आला.

3) इ.स.1490 - मलिक अहमद याने किल्ला जिंकला आणि पुन्हा नियुक्ती महादेव कोळी सरदारची केली.

4) इ.स.1590 - मलिक अंबर आणि मिया मंजू या दोन मोठया सरदारांत या प्रांतावरून वाद पुढे मलिक अंबर विजयी आणि आपल्या जवळच्या महादेव कोळी सरदारची नेमणूक केली.

5) इ.स.1630 - मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.

6) इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.

7) इ.स.1664 - सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्याचा आश्रय घेतला हा किल्ला भौगोलिक दृष्टीने महत्वाचा होता.

8) इ.स.1688 - मोघलांची दक्षिण स्वारी, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.

9) इ.स.1720 - छत्रपती शाहूराजांबरोबर किल्ला मराठा साम्राज्यात आला.

10) इ.स.1750 - पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला.प्रांताचे मुखयालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली.

11) इ.स.1750-1790 - सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला.राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले

12) इ.स.1790 - जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले या काळात देवगाव चे देशमुख/नाईक वाळोजी भांगरे यांनी पेशवाईविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

13) इ.स. 1813 - रामजी भांगरे हे राजूर चे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे झाले.

14) 5 मे 1818 - तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन गॉडर्ड याने किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.

15) इ.स.1820 - रामजी भांगरे, गोविंदराव खाडे आणि त्यांचे पुत्र कृष्णा खाडे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. कॅप्टन मॅन्कीटोश याने बंड मोडून काढले. किल्ल्याचा वाटा बंड केल्या आणि किल्ल्याची नासधूस केली.

16) इ.स.1735 - आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात मोठा उठाव केला होता.

इतिहास[संपादित करें]

रतनगढ़ पर छत्रपति शिवाजी राजे भोसले ने कब्ज़ा किया था और यह उनके पसंदीदा स्थलों में से एक था। मुख्य गाँव रतन वाड़ी में अमृतेश्वर मंदिर है जो अपनी नक्काशी के लिए प्रसिद्ध है। यह किला प्रवरा / अमृतवाहिनी नदी का उत्पत्ति स्थान है। भंडारदारा बांध (आर्थर बांध) इसी नदी पर बनाया गया है।

रतन वाड़ी का प्रमुख आकर्षण है अमृतेश्वर मंदिर जिसका उल्लेख लगभग 8वीं सदी में, हेमाडपंत काल में मिलता है।

छवि गैलरी[संपादित करें]

सन्दर्भ[संपादित करें]

  1. Maharashtra State Gazetteers: Ahmednagar. Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State. 1974. पृ॰ 5.

बाहरी कड़ियाँ[संपादित करें]

इन्हें भी देखें[संपादित करें]

  • महाराष्ट्र में स्थित किलों की सूची