"रमाबाई आम्बेडकर": अवतरणों में अंतर

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
No edit summary
पंक्ति 1: पंक्ति 1:
'''रमाबाई अंबेडकर''' [[भीमराव अम्बेडकर]] की पत्नी थीं।<ref>{{cite web|title=The life and times of Ramabai Ambedkar |trans_title=रमाबाई अम्बेडकर का जीवन और समय |url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/entertainment/the-life-and-times-of-ramabai-ambedkar/article8478085.ece |publisher = द हिन्दू |language=अंग्रेज़ी |author=मुरलीधर खजने |date= १५ अप्रैल २०१६ |accessdate = १२ फ़रवरी २०१७}}</ref>
'''रमाबाई भीमराव आंबेडकर''' ( - २७ मई १९३५) [[भीमराव अम्बेडकर]] की पत्नी थीं।<ref>{{cite web|title=The life and times of Ramabai Ambedkar |trans_title=रमाबाई अम्बेडकर का जीवन और समय |url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/entertainment/the-life-and-times-of-ramabai-ambedkar/article8478085.ece |publisher = द हिन्दू |language=अंग्रेज़ी |author=मुरलीधर खजने |date= १५ अप्रैल २०१६ |accessdate = १२ फ़रवरी २०१७}}</ref>

==बचपन==
रमाबाई का जन्म एक गरीब परिवार में हुआ था। उनके पिता भिकु धुत्रे (वलंगकर) व माता रुक्मिणी इनके साथ रमाबाई दाभोल के पास वंणदगांव में
नदीकिनारे महारपुरा बस्ती में रहती थी। उन्हेॅ ३ बहिणें व एक भाई - शंकर था। रमाबाई की बडी बहन दापोली में रहती थी।

भिकु दाभोल बंदर में मछलिओं से भरी हुई टोपलिया बाजार में पोहचाते थे। उन्हें छाती का दर्द था। रमा के बचपन में ही उनकी माता का बिमारी से निधन हुआ था। माता के जाने से बच्ची रमा के मन पर आघात हुआ। छोटी बहण गौरा और भाई शंकर तब बहूत ही छोटे थे। कुछ दिन बाद उनके पिता भिकु का भी निधन हुआ। आगे वलंगकर चाचा और गोविंदपुरकर मामा इन सब बच्चों को लेकर
मुंबई में चले गये और वहां भायखला चाळ में रहने लगे।

==विवाह==
सुभेदार [[रामजी आंबेडकर]] यह अपने पुत्र [[भीमराव आंबेडकर]] के लिए वधू की तलाश कर रहे थे। वहां उन्हे रमाबाई का पता चला, वे रमा को देखने गये। रमा उन्हें पसंद आई और उन्होंने रमा के साथ अपने पुत्र भीमराव की शादी कराने का फैसला कर लिखा। विवाह के लिए तारिख सुनिश्चित कि गई और [[अप्रैल]] [[१९०६]] में रमाबाई का विवाह भीमराव आंबेडकर से सपन्न हुआ। विवाह के समय रमा की आयु महज ९ वर्ष एवं भीमराव की आयु १४ थी और वे ५ वी अंग्रेजी कक्षा पढ रहे थे।
==कष्टमय जीवन==
१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले
नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले। व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते
पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने
दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती.
मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व
अथांग प्रज्ञान आणि मृत्यू (?) यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान (?)
म्हणजे रमाई.
रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक
मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते
त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. १९१३
साली रामजी सुभेदारांचा मृत्यू.
१९१४_१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट
१९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ
मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व
आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू.
१९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू
पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर
चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरली. पोयबावाडीतून
दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक
नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर
गोवर्‍या थापायला वरळीला
जात असे. मुलांसाठी उपास करत असे

===निर्वाण===
रमाईची शरिर काबाड कष्टाने
पोखरुन गेल होते.
रमाईचा आजार
बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला.
बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर
दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९
वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला.
कोट्यवधी रंजल्या गांजल्याची
रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता
रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली.
''आम्हा दुरावली मायेची सावुली.
निर्वाण पावली आमची रमाई माऊली.''
पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले

== इन्हे भी देखें ==
* [[सविता भीमराव आंबेडकर]]
* [[भीमाबाई रामजी आंबेडकर]]
* [[रामजी मालोजी आंबेडकर]]
* [[प्रकाश यशवंत आंबेडकर]]
* [[यशवंत भीमराव आंबेडकर]]


==सन्दर्भ==
==सन्दर्भ==
पंक्ति 7: पंक्ति 63:
[[श्रेणी:सभी आधार लेख]]
[[श्रेणी:सभी आधार लेख]]
[[श्रेणी:भीमराव आंबेडकर]]
[[श्रेणी:भीमराव आंबेडकर]]
[[श्रेणी:१९३५ में मृत्यू]]

10:48, 5 मार्च 2017 का अवतरण

रमाबाई भीमराव आंबेडकर ( - २७ मई १९३५) भीमराव अम्बेडकर की पत्नी थीं।[1]

बचपन

रमाबाई का जन्म एक गरीब परिवार में हुआ था। उनके पिता भिकु धुत्रे (वलंगकर) व माता रुक्मिणी इनके साथ रमाबाई दाभोल के पास वंणदगांव में नदीकिनारे महारपुरा बस्ती में रहती थी। उन्हेॅ ३ बहिणें व एक भाई - शंकर था। रमाबाई की बडी बहन दापोली में रहती थी।

भिकु दाभोल बंदर में मछलिओं से भरी हुई टोपलिया बाजार में पोहचाते थे। उन्हें छाती का दर्द था। रमा के बचपन में ही उनकी माता का बिमारी से निधन हुआ था। माता के जाने से बच्ची रमा के मन पर आघात हुआ। छोटी बहण गौरा और भाई शंकर तब बहूत ही छोटे थे। कुछ दिन बाद उनके पिता भिकु का भी निधन हुआ। आगे वलंगकर चाचा और गोविंदपुरकर मामा इन सब बच्चों को लेकर मुंबई में चले गये और वहां भायखला चाळ में रहने लगे।

विवाह

सुभेदार रामजी आंबेडकर यह अपने पुत्र भीमराव आंबेडकर के लिए वधू की तलाश कर रहे थे। वहां उन्हे रमाबाई का पता चला, वे रमा को देखने गये। रमा उन्हें पसंद आई और उन्होंने रमा के साथ अपने पुत्र भीमराव की शादी कराने का फैसला कर लिखा। विवाह के लिए तारिख सुनिश्चित कि गई और अप्रैल १९०६ में रमाबाई का विवाह भीमराव आंबेडकर से सपन्न हुआ। विवाह के समय रमा की आयु महज ९ वर्ष एवं भीमराव की आयु १४ थी और वे ५ वी अंग्रेजी कक्षा पढ रहे थे।

कष्टमय जीवन

१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले। व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू (?) यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान (?) म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. १९१४_१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरली. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे

निर्वाण

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले

इन्हे भी देखें

सन्दर्भ

  1. मुरलीधर खजने (१५ अप्रैल २०१६). "The life and times of Ramabai Ambedkar" (अंग्रेज़ी में). द हिन्दू. अभिगमन तिथि १२ फ़रवरी २०१७. नामालूम प्राचल |trans_title= की उपेक्षा की गयी (|trans-title= सुझावित है) (मदद)